पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"बाबा ''

एका लहान मुलाचा वाढदिवस असतो... तो त्याच्या वडिलांना विचारतो, "बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत ??" तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो... ... आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे मिळण महत्वाचा आहे...." २० वर्षांचा काळ लोटला आता वडील मुलाला विचारत होते "अरे तूसगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून फिरतोस..." मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचंय त्या मानसासाठी ज्याने मला इतका खालून वर आणलं त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...." बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...." मुलगा लगेच म्हणाला"बाबा मला तुमची अजूनहि गरज आहे......................by like akshay virulkar

dipawali..........

-वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची म

पाऊस,

मला आवडतो पाऊस, गुलमोहराला फुलावणारा, अन, तेवढ्याच मायेने, बाभळीला हि झुलवणारा. जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे, तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे, पाऊस येतो आणि जातो साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो. मी मुद्दामच छत्री आणत नाही, पाऊस येणार म्हणून, मला भिजताना पहिले, तू छत्रीत घेणार म्हणून. कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो...... तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन, तुझ्या डोळ्यात येऊ, पाहणारा अश्रूंचा पाऊस, तुला माझ्या डोळ्यात दिसेल. पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाने, हलकेच मला जाग आली, दु:खाच्या मंद स्वराने. ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू. तू अस्स कशी पाहिलास कि वाटल, खरच पाऊस पडायला हवा, मी अंग चोरताना तुझा, धिटाईचा स्पर्श घडायला हवा. नसती उत्तरे द्यावी लागतात, वेड्यासारखं वागल्यावर, पण वेड्यासारखं वागायला होत, पाऊस पडायला लागल्यावर. पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध, आणि गार गार वारा...... मला नेहमीच आवडतात झेलायला, मुसळधार पावसाच

( चारोळ्या ) .

माझ्या भावना ( चारोळ्या ) ....... वादळाला नसते विध्वंसाची चिंतां म्हणूनच तर ते वाढवते झाडाच्या आयुष्यातील गुंतां जमिनीवरती आहोत म्हणून आभाळ आपल म्हणायचं डोक्यावरती असते म्हणून त्यानेच जपल म्हणायचं नकोत नुसत्या आठवणी रडत बसण्यासाठी असेही काहीतरी आठवावे खुदकन हसण्यासाठी त्या मातीची जात कोणती जिथे रुजवलीस तुझी मुळे उंच वाढल्या त्या वृक्षावर आभाळ वाकते तुझ्या मुळे

आई व मूल

शेताच्या सारणीत पाट वाहे झुळझुळ दुडुदुडु अंगणात धावतो लडिवाळ. वाऱ्याची दांडगाई, नदीवर येती लाटा बाळाच्या काळजीने माउलीच्या देही काटा. सोसाट्याच्या वारियाने केळीचे फाटे पान दु:ख होता बालकास दुखे माउलीचे मन. धावत्या खारीबाई तुझ्या पुरे येरझारा झोपतो माझा तान्हा, झाडावरी घे निवारा. जाई जुईच्या फुलांनो, तुम्ही पसरा सुवासा अंगाई लागू द्या रे मांडीवरच्या उल्हासा! आभाळीच्या नक्षत्रांनो, अशी लावू नका टक दृष्टावेल नंदलाल होईल म्लानमुख. उगवत्या सूर्या, काय रोखुनी पाहसी? इंद्राचे राज्य पाही पहुडले माझ्या कुशी. दसऱ्याचे नवरात्र, देव्हाऱ्यात नऊ माळा पाठोपाठ नऊ पुत्र, माझ्या होवोत लेकीला !!

दीपावली शुभेच्छा

दरवर्षी दिवाळीत ते त्यांच्या असंख्य चाहत्यांना, मित्रांना, सुहृदांना काव्यमय शुभेच्छा पाठवीत. रसिक त्यांच्या शुभेच्छापत्राची वाट पहात असत. काव्यभेट यायला उशीर झाला तर अस्वस्थ होत, प्रत्यक्ष भेटून घेऊन जात. 'दिवाळी'चे वेगवेगळे अर्थ सांगणारी, तिचे निरनिराळे दर्शन घडवणारी, अनेक रूपे दाखवणारी 'दीपावली शुभेच्छा काव्यभेट' हा त्यांचा काव्यविशेष आणि स्वभावविशेष दाखवणारा उपक्रम त्यांनी थोडी थोडकी नाही, पंचवीस वर्षे चालू ठेवला होता. लखलख करिती अनंत ज्योती जगताची गाजते दिवाळी ! तेजाच्या या हसऱ्या ओळी शब्दांविण संदेश सांगती – "जगणे म्हणजे ज्योत उजळणे जगणे म्हणजे जिवंत जळणे!" प्रतिवर्षी येतेच दिवाळी प्रतिवर्षी मी लिहितो ओळी सुखदु:खाच्या सहज भावना शब्दरूप मी देतो त्यांना ! यंदा पण भासते दिवाळी हळूच आली हासत गाली ज्योतींमधुनी लखलखते स्मित तेच पातलो मीही उधळीत ! विसर मानवा पडतो याचा तेजामधुनी आलो आपण अंधाराच्या साम्राज्याचे धन्य वाटते त्यास धनीपण. खोल अंतरी परंतु त्याच्या बसले आहे दडुनि देवपण कधी कधी ते

ज्योति पर्व संकलन dipavali

लघु रचनाएँ हर कोने में हर कोने में दीप जलाऊँ घर आँगन रंगोली बनाऊँ आसोपालव के तोरन से मुखद्वार को भी सजाऊँ लक्ष्मी पूजन की थाली में आस्था का दीपक प्रगटाऊँ रोशन हो जाये कोना कोना ऐसी मैं दीवाली मनाऊँ - आस्था लो आया लो आया दिवाली का त्योहार लिए संगे मुस्कानों का उपहार पूजते लक्ष्मी और गणेश माँगते आज दुआएँ विशेष छुटाते पटाखे और फुलझड़ियाँ सजाते जगमग-जगमग लड़ियाँ प्रज्वलित दीपों की यों कतार गगन से उतरे तारे अपार सजे सब दुकानों में पकवान बाँटते हम आपस में मिष्ठान खुशी छाई है चारों ओर पहुँचता अंबर तक यह शोर -डॉ. रीता हजेला 'आराधना' दीप प्रकाश बहुत साल पहले गाँव में घर-घर जाकर वह मिट्टी के रंग बिरंगे दिये बेचा करता अब वह थक-सा गया है कुछ नहीं करता केवल घर में ही बैठा रहता है ऑखों में बुझी बाती रख फिर भी गाँव के हर घर से जलते दियों का प्रकाश कभी उसके बंद किवाड़ की दराज से तो कभी फूटे खपरैलों से निर्विरोध रिसकर उसके निर्विकार चेहरे को प्रकाशित कर रहा है - सत्यनारायण सिंह आशा के दीप सतत मंडराते मौत के साए और युद्ध के बीच भी भारतवंशी प्रज्वल

पर्व परिचय-----Rakshabandhan../रक्षाबंधन ---

बंधन धागों का ---- रक्षाबंधन का त्योहार श्रावण मास की पूर्णिमा को मनाया जाता है। भगवान विष्णु ने वामन अवतार धारण कर बलि राजा के अभिमान को इसी दिन चकानाचूर किया था। इसलिए यह त्योहार 'बलेव' नाम से भी प्रसिद्ध है। महाराष्ट्र राज्य में नारियल पूर्णिमा या श्रावणी के नाम से यह त्योहार विख्यात है। इस दिन लोग नदी या समुद्र के तट पर जाकर अपने जनेऊ बदलते हैं और समुद्र की पूजा करते हैं। रक्षाबंधन के संबंध में एक अन्य पौराणिक कथा भी प्रसिद्ध है। देवों और दानवों के युद्ध में जब देवता हारने लगे, तब वे देवराज इंद्र के पास गए। देवताओं को भयभीत देखकर इंद्राणी ने उनके हाथों में रक्षासूत्र बाँध दिया। इससे देवताओं का आत्मविश्वास बढ़ा और उन्होंने दानवों पर विजय प्राप्त की। तभी से राखी बाँधने की प्रथा शुरू हुई। दूसरी मान्यता के अनुसार ऋषि-मुनियों के उपदेश की पूर्णाहुति इसी दिन होती थी। वे राजाओं के हाथों में रक्षासूत्र बाँधते थे। इसलिए आज भी इस दिन ब्राह्मण अपने यजमानों को राखी बाँधते हैं। रक्षाबंधन का त्योहार भाई-बहन के पवित्र प्रेम का प्रतीक है। इस दिन बहन अपने भाई को प्यार से राखी

रक्षाबंधन : क्या कहता है इतिहास

इमेज
रक्षाबंधन विशेष   ND बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है, प्यार के दो तार से संसार बाँधा है... सुमन कल्याणपुर द्वारा गाया गया यह गाना रक्षाबंधन का बेहद चर्चित गाना है। भले ही ये गाना बहुत पुराना न हो पर भाई की कलाई पर राखी बाँधने का सिलसिला बेहद प्राचीन है। रक्षाबंधन का इतिहास सिंधु घाटी की सभ्यता से जुड़ा हुआ है। वह भी तब जब आर्य समाज में सभ्यता की रचना की शुरुआत मात्र हुई थी। रक्षाबंधन पर्व पर जहाँ बहनों को भाइयों की कलाई में रक्षा का धागा बाँधने का बेसब्री से इंतजार है, वहीं दूर-दराज बसे भाइयों को भी इस बात का इंतजार है कि उनकी बहना उन्हें राखी भेजे। उन भाइयों को निराश होने की जरूरत नहीं है, जिनकी अपनी सगी बहन नहीं है, क्योंकि मुँहबोली बहनों से राखी बंधवाने की परंपरा भी काफी पुरानी है। ND असल में रक्षाबंधन की परंपरा ही उन बहनों ने डाली थी जो सगी नहीं थीं। भले ही उन बहनों ने अपने संरक्षण के लिए ही इस पर्व की शुरुआत क्यों न की हो लेकिन उसी बदौलत आज भी इस त्योहार की मान्यता बरकरार है। इतिहास के पन्नों को देखें तो इस त्योहार क

रक्षाबंधन

इमेज
रक्षा बंधन हिन्‍दू श्रावण मास (जुलाई-अगस्‍त) के पूर्णिमा के दिन मनाया जाने वाला यह त्‍यौहार भाई का बहन के प्रति प्‍यार का प्रतीक है। इस दिन बहन अपने भाइयों की कलाई में राखी बांधती है और उनकी दीर्घायु व प्रसन्‍नता के लिए प्रार्थना करती हैं ताकि विपत्ति के दौरान वे अपनी बहन की रक्षा कर सकें। बदले में भाई, अपनी बहनों की हर प्रकार के अहित से रक्षा करने का वचन उपहार के रूप में देते हैं। इन राखियों के बीच शुभ भावनाओं की पवित्र भावना होती है। यह त्‍यौहार मुख्‍यत: उत्‍तर भारत में मनाया जाता है। रक्षा बंधन का इतिहास हिंदू पुराण कथाओं में है। हिंदू पुराण कथाओं के अनुसार, महाभारत में, (जो कि एक महान भारतीय महाकाव्‍य है) पांडवों की पत्‍नी द्रौपदी ने भगवान कृष्‍ण की कलाई से बहते खून (श्री कृष्‍ण ने भूल से खुद को जख्‍मी कर दिया था) को रोकने के लिए अपनी साड़ी का किनारा फाड़ कर बांधा था। इस प्रकार उन दोनो के बीच भाई और बहन का बंधन विकसित हुआ था, तथा श्री कृष्‍ण ने उसकी रक्षा करने का वचन दिया था। यह जीवन की प्रगति और मैत्री की ओर ले जाने वाला एकता का एक बड़ा पवित्र कवित्त है। रक्षा

रक्षा बंधन भारत-दर्शन

रक्षा बंधन का त्योहार श्रावण मास की पूर्णिमा को मनाया जाता है। उत्तरी भारत में यह त्योहार भाई-बहन के अटूट प्रेम को समर्पित है औेर इस त्योहार का प्रचलन सदियों पुराना बताया गया है। इस दिन बहने अपने भाई की कलाई पर राखी बांधती हैं और भाई अपनी बहनों की रक्षा का संकल्प लेते हुए अपना सनेहाभाव दर्शाते हैं। रक्षा बंधन का उल्लेख हमारी पौराणिक कथाओं व महाभारत में  मिलता है और इसके अतिरिक्त इसकी ऐतिहासिक व साहित्यिक महत्ता भी उल्लेखनीय है। आइए, रक्षा-बंधन के सभी पक्षों पर विचार करें।  वामनावतार कथा - पौराणिक एक सौ  100 यज्ञ पूर्ण कर लेने पर दानवेन्द्र राजा बलि के  मन में स्वर्ग का प्राप्ति की इच्छा  बलवती हो गई तो का सिंहासन डोलने लगा।  इन्द्र आदि देवताओं ने भगवान विष्णु से रक्षा की प्रार्थना  की। भगवान ने वामन अवतार लेकर ब्राह्मण का वेष धारण कर लिया और  राजा बलि से भिक्षा मांगने पहुँच गए।  उन्होंने बलि से तीन पग भूमि भिक्षा में मांग ली। पूरी कथा पढ़ें भविष्य पुराण की कथा | रक्षा बंधन भविष्य पुराण की एक कथा के अनुसार  एक बार देवता और दैत्यों  (दानवों )

रक्षा बंधन - ऐतिहासिक प्रसंग

History of Raksha Bandhan राजपूत जब लड़ाई पर जाते थे तब महिलाएं उनको माथे पर कुमकुम तिलक लगाने के साथ साथ हाथ में रेशमी धागा भी बांधती थी। इस विश्वास के साथ कि यह धागा उन्हे विजयश्री के साथ वापस ले आएगा। राखी के साथ एक और ऐतिहासिक प्रसंग जुड़ा हुआ है।  मुगल काल के दौर में जब मुगल बादशाह हुमायूँ चितौड़ पर आक्रमण करने बढ़ा तो राणा सांगा की विधवा कर्मवती ने हुमायूँ को राखी भेजकर रक्षा वचन ले लिया।  हुमायूँ ने इसे स्वीकार करके चितौड़ पर आक्रमण का ख़्याल दिल से निकाल दिया और कालांतर में मुसलमान होते हुए भी राखी की लाज निभाने के लिए चितौड़ की रक्षा हेतु  बहादुरशाह के विरूद्ध मेवाड़ की ओर से लड़ते हुए कर्मावती और मेवाड़ राज्य की रक्षा की। सुभद्राकुमारी चौहान ने शायद इसी का उल्लेख अपनी कविता, 'राखी' में किया है: मैंने पढ़ा, शत्रुओं को भी जब-जब राखी भिजवाई रक्षा करने दौड़ पड़े वे राखी-बन्द शत्रु-भाई॥ सिकंदर और पुरू सिकंदर की पत्नी ने अपने पति के हिंदू शत्रु पुरूवास को राखी बांध कर अपना

रक्षा बंधन : प्रभा तिवारी

इमेज
रक्षा बंधन : प्रभा तिवारी लो रक्षा बंधन फिर आया, भारत के हर भाई बहिन के  उर आनंद समाया. लो रक्षा बंधन फिर आया. यह त्यौहार बहिन भाई का, सुन्दर राखी और मिठाई का. ढेरों खुशियाँ संग में लाया, लो रक्षा बंधन फिर आया. नये नये कपड़े पहनेंगे, गहने भी कुछ नये मिलेंगे. इसी लिये तो सबको भाया, लो रक्षा बंधन फिर आया. भैया दीदी घर जायेंगे, अपने घर लेकर आयेंगे. इसने सब का मिलन कराया, लो रक्षा बंधन फिर आया. सब मिल कर नाचें गायेंगे, यह सुख साल बाद पायेंगे. हंसते गाते सबने मनाया, लो रक्षा बंधन फिर आया. यह प्रति वर्ष सदा ही आये, हम सब हिल मिल इसे मनायें. प्रभु से सब ने ये ही माँगा, सादर शीश नवाया, लो रक्षा बंधन फिर आया.

मराठीत लिहा

इमेज
बराहा वापरा आणि मराठीत लिहा आज मी बराहा हे सॉफ्ट्वेयर वापरून मराठीत कसे लिहायचे ते दाखवणार आहे.  त्यासाठी आपल्याला आधी बराहाच्या साईट वर जावे लागेल. http://www.baraha.com या साईट वर गेल्यावर आपल्याला असे काही दिसेल. इथे Download Baraha हा दुवा दिसेल त्यावर टिचकी लावा आणि बराहा चा डाऊनलोड चा पेज दिसेल या पानावर Download Baraha हा दुवा बघताय ना?  तिथे टिचकी लावा आणि त्यामुळे तुमचे ब्राऊझर तुम्हाला ही फाईल सेव करू का असे विचारेल.   हा असा डायलाग बॉक्स दिसेल तेव्हा Save ही बटन दाबा, पण आधी ही फाईल कुठे सेव होतेय ते पाहायला विसरू नका.  माझ्या कंप्यूटर वर बघा ती डेस्कटॉप वर ठेवली जाणार आहे.  तिचे नाव baraha70.exe असे असणार आहे हे पण लक्षात घ्या. तुमच्या डेस्कटॉप वर असा त्या फाईल चा आयकन दिसेल.  आता आपल्याजवळ बराहा हे सॉफ्टवेयर फाईल स्वरूपात आले.  त्यावर दोनदा जलद टिचक्या मारल्या की ते सॉफ्टवेयर आपल्या कम्प्यूटर मधे स्थापित होईल.  मग चला आपण त्यावर द्वीटीचकी लावूया. विंडोज एक्सपी तुम्हाला असा डॉयलाग बाक्स दाखवून विचारेल की ही फाईल