पोस्ट्स

ऑगस्ट, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ganesh arti

गणरायाची आरती - सुखकर्ता दुखहर्ता सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची | सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा| चंदनाची उटी कुमकुम केशरा| हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया| जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना| दास रामाचा वाट पाहे सदना| संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना| जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥ ____________________________ घालीन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहिन रूप तुझें || प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन | भावें ओवाळिन म्हणे नामा || १ || त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव | त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव || २ || कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्दात्मना व प्रक्रुतिस्वभावअत् करोमि यद्त्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि || ३ || अचयुतं केशवं रामनारायणं क्रुष्णदामोदरं वास

ganesh chaturti

गणेश चतुर्थी (गणेशोत्सव)….आपले सण ‘गणेश चतुर्थी’ | हरतालिका अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे. यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा आहेत. काही कथांनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला. काहीनुसार या दिवशी म्हणजेच भादपद चतुर्थीला त्याने गजासुराचा नाश केला. ते काहीही असो पण या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस विघ्नहर्ता गणेशाची, त्याला घरी आणण्याची प्रथा रुढ झाली. या दिवशी गणेशमूर्ती घरी आणतात. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करू ठेवतात. पुजेला चंदन, दूर्वा, केतकी, तुळस, शेंदूर वगैरे एकवीस प्रकारची पत्री महाभिषेक करून भक्तीभावाने आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुण्य, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प अशा सोळा उपचारांनी जाणक

brastachar

रष्टाचार का प्रभामंडल इसी तरह बढ़ता रहा तो वह दिन दूर नहीं जब लोग भ्रष्टाचार को भगवान मानने लगेंगे। सच बात तो यह है कि कई लोग अभी भी भ्रष्टाचार को भगवान की तरह पूजते हैं लेकिन सबके सामने स्वीकार करने से हिचकिचाते हैं। आपने देखा होगा कि विवाहेत्तर प्रेम के शुरुआती दिनों में हर नेता या फिल्मी हीरो अपने प्रेम के चर्चे को यह कहकर अफवाह बताता है कि वह मीडिया द्वारा उसकी लोकप्रियता को भुनाने का प्रयास है। भ्रष्टाचार के मामले में भी कुछ कुछ ऐसा ही है। आदमी जब तक घोर भ्रष्ट नहीं हो जाता, तक तब भ्रष्टाचार के नाम पर नाक-भौं सिकोड़ता है। जब भ्रष्टाचार का रंग पूरी तरह चढ़ जाता है, तब वह ईमानदार लोगों को देखकर नाक-भौं सिकोड़ने लगता है। भ्रष्टाचार और प्रेम छिपाए नहीं छुपते लेकिन लोग इन्हें तब तक स्वीकार नहीं करते, जब तक रंगेहाथों नहीं पकड़ लिए जाएं। करने वाले करते रहें भ्रष्टाचार का विरोध लेकिन जो भ्रष्टाचार अपने अस्तित्व में आने के बाद अपने भक्तों को सुख और संपत्ति देता हो, उसे वे लोग बुरा कैसे मान सकते हैं जिनकी पीढ़ियों का उद्धार हो गया हो। जमाने का क्या है, उसे तो सबको बुरा कहने की आदत है। इतिहास

rashi.............

इमेज
राशीचा उल्लेख झाला म्हणजे ज्योतिषशास्त्राचा विषय असणार असे प्रत्येकाला वाटते परंतु 'अवकाशवेध' ही वेबसाइट खगोलशास्त्रावरील अभ्यास करणार्‍यांसाठी असल्याने या विभागात राशी आणि खगोलशास्त्राचा जेवढा संबंध आहे तेवढीच माहिती देण्यात आली आहे. राशीचा उल्लेख झाला म्हणजे ज्योतिषशास्त्राचा विषय असणार असे प्रत्येकाला वाटते परंतु 'अवकाशवेध' ही वेबसाइट खगोलशास्त्रावरील अभ्यास करणार्‍यांसाठी असल्याने या विभागात राशी आणि खगोलशास्त्राचा जेवढा संबंध आहे तेवढीच माहिती देण्यात आली पृथ्वीला सूर्य प्रदक्षिणा करण्यास ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष लागते. रात्री सूर्य आपल्या विरुद्ध दिशेला असल्याने आपणास तारे दिसतात. तर दिवसा सूर्य प्रकाशामुळे आपणास तारे दिसत नाहीत. पृथ्वीवरील वातावरणातील धुळीकणांमूळे सूर्य किरणे सर्वत्र पसरतात आणि सूर्यामागील तारे सूर्य प्रकाशात तारे लुप्त होतात. फार पूर्वीच्या खगोलशास्त्रज्ञांना एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे रात्री सूर्य प्रकाश नसल्यामुळे आपणास तारे दिसतात तसेच दिवसा देखिल तारे आपल्याच जागी असतात. परंतु सूर्य प्रकाशामुळे ते आपणास दिसू शकत नाहीत. नं

akashvani cha vargikarna

इमेज
साधारणपणे ए साधारणपणे एक वर्ष जरी आपण आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण करीत असाल तर आपणास सर्व तार्‍यांची जागा स्थिरच जाणवेल परंतु ग्रहांची जागा बदललेली असेल. खरेतर विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट गतिमान आहे. म्हणजे तिची हालचाल चालू आहे, परंतु वर्षभरानंतर देखिल जे तारे आपल्या जागी स्थिर जाणवतात ते तारे स्थिरच आहेत असे नाही. त्यांना देखिल गती आहे आणि ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सरकत आहेत. परंतु ते स्थिर का जाणवतात ह्याचे आपण एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही ट्रेन मधून प्रवास करीत आहात, तेव्हा आपण जर ट्रेनच्या बाहेरील जवळच्या झाडांकडे पाहिल्यास आपणास ती झाडे भराभर मागे जाताना दिसतील व आपण दूरच्या झाडांकडे पाहिल्यास आपणास ती झाडे हळूहळू मागे जात असल्याचे दिसते. त्याच प्रमाणे ग्रह हे जवळ असल्यामुळे त्यांची बदललेली जागा आपणास सहज लक्षात येते परंतु इतर तारे आपणापासून फार दूर असल्यामुळे त्यांची बदललेली जागा चटकन आपल्या लक्षात येत नाही. आपल्या जवळ अतिशक्तीशाली दूरदर्शक ( टेलेस्कोप ) असेल तरच आपणास त्यांच्या जागेमध्ये झालेला बदल जाणवेल. वर्षभरात आपणास जाणवेल की सर्व तारे पृथ्वी भोवती एक प्

karorpati,,,wha

इमेज
आपली सर्व स्वप्ने पुर्ण करण्याचा राजमार्ग     “Always remember money isn’t everything but make sure that you’ve made lot of it before making such a nonsense statement” … Warren Buffet.   सर्वसाधारणपणे आपल्या भारतीय लोकांचा  गुंतवणूकीचा कल हा बँक ठेवी, पोष्टाच्या योजना, विमा योजना, जमिन जुमला, घर इ. सुरक्षीत साधनात  करण्याकडे असतो.   गुंतवणूक  साधने १)        बँक ठेवी  – मिळणारा व्याजाचा दर रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणानुसार कमी जास्त होत असतो म्हणून कधी ठेवीवर व्याज ६% मिळते तर कधी ते १०% सुध्दा मिळते. हे व्याजदर महागाईचे प्रमाणाशी निगडीत असतात. महागाई वाढली की ठेवींचे व्याजदर वाढतात, महागाई कमी झाली की व्याज दर कमी होतात. अशा गुंतवणूकीत जोखीम कमी असते परंतु मिळणारा परतावा एक तर महागाई खाऊन टाकते किंवा व्याजाचे उत्पन्न करपात्र ठरून टिडिएस कापला जातो. २)        शेअर बाजार   – शक्यतो सर्वसामान्य माणसाने शेअर बाजाराची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय शेअर खरेदी-विक्रीच्या फंदात पडू नये, ८०% पेक्षा जास्त लोकांना, अपु-या माहितीमुळे किंवा दुस-यावर विसंबल्यामुळे यात नुकसा

swatantra shod

इमेज
  ते नावं बदलताहेत शहरांची घरांची विद्यापीठांची विमानतळांची ही लागण वाढत जाईल ते बदलतील नावं शब्दांची भुकेला अन्न, तहानेला पाणी म्हणतील माणसांना ग्राहक, मॉलला मंदिर-मस्जीद म्हणतील घराला वेटींगरुम, पोराला इन्व्हेस्टमेंट म्हणतील आत्महत्येला मुक्ती, वनवासाला संन्यास म्हणतील गांधीला गोडसे, शिवीला ओवी, पुस्तकाला बॉम्ब म्हणतील चला, आपणही त्यांच्या आरत्या ओवाळू त्यांची पूजा करू, त्यांना साष्टांग नमस्कार घालू आधी या शब्दांची नावं जरा आपणही बदलून घेऊ - Shawshank Redemption  (सोयीसाठी इथून पुढे  SR  असं लिहीतो) ची कथा सुरू होते एका कोर्टकेस पासून - अ‍ॅन्डी डुफ्रेन्स हा बॅंकर आहे व त्याच्यावर स्वत:च्या व्यभिचारी बायकोच्या खून केल्याचा आरोप आहे. निर्दोष असूनही प्राप्त साक्षीपुराव्यानुसार अ‍ॅन्डीला दोषी ठरवण्यात येतं आणि अ‍ॅन्डीची रवानगी होते  Shawshank  या तुरूंगात. चित्रपटातील पुढील भागाचं थोडक्यात वर्णन सोपं आहे - अ‍ॅन्डीचं तुरूंगातील आयुष्य आणि सरतेशेवटी पळून जाऊन तुरंगातून करून घेतलेली सुटका. Shawshank redemp tion  या चित्रपटाबद्दल लिहायचं

dew chamatkar ......ani mi

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो. दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी  विहीरी बाबत गणित  मांडले आहे तसे) व

satya sai katha

शंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षण संस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्य व्यवस्था देणारी इस्पितळे अशा अनेक सेवासुविधा सत्यसाईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्यसाईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रुद्राक्ष, सोन्याची अंगठी, चेन, भारी घडय़ाळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातात अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता. चमत्कार करण्याच