मराठी कविता: आई म्हणजे .........: "आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत आई म्ह..."
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा... लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...! ............................................................ अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !! .............................................................. ***रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !! ............................................................ इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !! ............................................................. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!! पावाबरोबर खाल्ले अमूल बटर... ***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर एक होती चिऊ एक होती काऊ... ***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ... कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ... अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस *** चं नाव घ्यायचा मला नाही आळस कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र ***** नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
मराठा आणि ब्राह्मण हा यांच्यातील वाद बर्याच बर्षापासून चालत आलेला आहे.अगदी शिवशाहीपासून, पण त्यात भर पडली ती शाहू महाराजांच्या काळात आणि मग ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वादाला सुरुवात झा्ली.हा वाद असाच चालू आहे आजपर्यंत आणि चालूच राहील यात दुमत नाही.ब्राह्मण मराठा वाद तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत एकाचातरी अंत होत नाही आणि मराठ्यांचा अंत तर मोघल, तुर्की, अदिलशाही, निजामशाही सुद्धा करू शकले नाहीत तेंव्हा इथे तसा विचार देखील करणे म्हणजे आतातायीपणाच ठरेल.ब्राम्हण समाजाने जी जातीवाव्स्थेची मुळे खुप आधी पेरली आहेत त्याचा त्रास आजही काही समाजांना सहन करावा लागत आहे त्यामुळे ब्राम्हण विरोधी वातावरण आजही अस्तित्वात आहे.मग काही लोकं कितीही ओरडली की ब्राह्मणद्वेष कमी झाला आहे तर निरर्थक ठरेल.आजही तितकाच ब्राह्मण विरोध आहे आणि आता तर खर्या इतिहास संशोधनामुळेच तर भविष्यकाळातील या वादाचे स्वरूप महाभयंकर असणार आहे यात तिळमात्र शंका नाही.खेडेकर साहेबांच्या मते मराठा - ब्राह्मण संघर्ष झालाच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे कर्त्रुत्व ब्राह्मण मान्य करणार नाहीत जे सतत जाप करत असतात की ब्राह्मणांच्या केसालाही धक
शहाजीराजे भोसले पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व! जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते. फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गे
verry bwutifull
उत्तर द्याहटवा