मराठी कविता: आई म्हणजे .........: "आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत आई म्ह..."
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा... लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...! ............................................................ अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !! .............................................................. ***रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !! ............................................................ इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !! ............................................................. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!! पावाबरोबर खाल्ले अमूल बटर... ***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर एक होती चिऊ एक होती काऊ... ***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ... कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ... अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस *** चं नाव घ्यायचा मला नाही आळस कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र ***** नी गळ्यात बांधले म...
झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला माडी त्याची भारी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही हि जाण राहू दे थोडी विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बायका पोर गण गोत्र मित्र परिवार, खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाझार विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली त्याची सेवा ते मेव्ल्यारती कश्याला रे म्हणतोस देवा देवा बुन्धी लाडवाचे जेवण करुनी मग म्हणतोस जेवा जेवा विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तू समजून वूम्जून वेड्या होऊ नको अविचारी, जीवना मधली अमोल संधी नको रे घालू वाया विसरू नको रे आई बापाला झिजवल...
शेतकर्यांच्या द्रुष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास नीट समजून घेणे आवश्यक आहे.भारतातील समाजाचा सांस्क्रुतीक, सामाजिक, वगैरे प्रकारचा इतिहास जाणुन घेण्यासाठी प्रस्तुत लेखाचा प्रपंच महात्मा जोतिराव फ़ुले यांनी दस्युचा पोवाडा लिहिला आहे.त्यांच्या तिसर्या कडव्याची सुरुवात "बळी राजादि कुळ स्वामीला" या शब्दांनी केलेली आहे.याचाच अर्थ बळीराजाला ते आपल्या अत्यंत आदरणीय पुर्वज मानतात.बळी ! एक लोक कल्याणकारी राजा,मानवतावादाचा महान पुजारी,दानशूर,विश्वबंधुत्वाचे आचरण करणारा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी होऊन गेलेला बहुजन समाजाचा एक महासम्राट बळीराजा.ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले,पण तत्वांशी तडजोड केली नाही.आपल्या जीवात जीव असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.बहुजन समाजावर कोणतेही अत्याचार होऊ दिले नाहीत.पण आपण मात्र धन्य की आपण आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच राजाचा अपमान सहन करत आलो आणि सहन करत आहोतच. आपण आज खॊट्या नाट्या पुराण कथांना बळी पडलो आहोत.स्वत:चे डोके कधी वापरतच नाही.आपण आपल्या राजासाठी कायमची ह्रुदये...
verry bwutifull
उत्तर द्याहटवा